Sunday, April 7, 2019

Genetically Modified Crops ही पुर्णपणे शेतकर्‍याची फसवणूक (भाग-२)


    १.  ब्रिटनमध्ये Genetically Modified सोयाबीन पिकामामुळे मोठ्या प्रमाणात  Allergy निर्माण होताना निदर्शनास आले. आणि ब्रिटन शहरामध्ये झालेल्या परिणाम लक्षात घेता ब्रिटनने सोयाबीन पिकावर बंदी घातली.  शरीरावर होणारे दूषपरिणाम 
 
   २. जर्मनीमध्ये जेनेटिकली मोडीफाईड पिकाच्या सेवनाने १२ गायींना आपले प्राण गमवावे लागले.
पुरावा वाचण्यासाठी क्लिक करा.

   ३. Genetically modified Organisms हे पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले नसतात आणि निसर्गाला त्यापासून मोठा धोका आहे कारण US मध्ये  Genetically modified पिकांमुळे उत्पन्नामध्ये वाढ न होता पर्यावरणामध्ये मोठ्याप्रमाणात super weed  तयार झाले
US मध्ये वाढत असलेल्या Super Weed चा पुरावा.

 

Saturday, April 6, 2019

Genetically Modified Crops ही पुर्णपणे शेतकर्‍याची फसवणूक (भाग-१)


Must Read 

१. सन १९९५ मध्ये अमेरिका आणि व्हीयतनाम यांच्यामध्ये युद्ध झाले होते त्या युद्धाला व्हीयतनाम युद्ध म्हणतात वेळेस व्हीयतनामवर एक विषारी रसायन वापरले गेले होते त्याच नाव "Chemical Agent Orange" आणि ज्या कंपनीने ते विषारी रसायन बनवले होते तिचे नाव आहे "मोन्सेंटो" 
    सन १९४१ मध्ये एका कंपनीने विषारी वायु बनवला होता तो वायु हिटलर लोकांना मारण्यासाठी करायचा त्या वायु बनवर्‍या कंपनीचे नाव आहे "बेयर" 

  ह्या दोनच कंपन्या आहे मोठ्याप्रमाणात जगभरमध्ये Genetically Modified बियाणे पुरवतात, यावरून आपण लक्षात घ्यायला पाहिजे विष बनवणार्‍या कंपन्या जे बियाणे बनवतात ते विषारीच असेल.. 
२. अमेरिकेमध्ये १९९० मध्ये L-ट्रीप्टोफॅन या हेल्थ टोनिक ने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आणि खूप लोक अपंग झाले. जेनेटिकली मोडिफिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेल्या जपानी कंपनी शोवा डेनकोपरला 
अमेरिकेचे न्यायालयाने १० हजार करोड रुपयांच्या दंड ठोठवला. 
३.  २०१० मध्ये Genetically Modified food वर झालेल्या एका अभ्यासादरम्यान असे निदर्शनास आले की Genetically Modified food खाल्ल्याने उंदीरच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो आणि तो आपली पुढील पिढी निर्माण करू शकत नाही. थोडक्यात हाच परिणाम माणसांवर पण मोठ्या प्रमाणामध्ये व्यंध्यत्त्व निर्माण होईल 
४. गुजरातमध्ये आमरेली, सुरेंद्र्नगर, राजकोट येथे मोठ्याप्रमाणात BT कापूस पिकावला गेला, ३ वर्षांनंतर त्याच जमिनीवर हरभरा पीक लागवड केली पीक आले परंतु त्याच्या घाट्यामध्ये कुठल्याहीप्रकारे दाणे आढळून आले नाहीत. याच संशोधकांनी शोधलेले कारण आहे BT कापूस सर्वसाधारण कापसाच्या २ ते आडीच पट खोल जातो आणि मोठ्या प्रमाणात जमीनिमधील पोषक घटक काढून घेतो पर्यायाने जमीन नापीक बनते. 
५. शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे BT (Genetically Modified Crops) हे मोठे कारण आहे. बीटी कापूस boll worm resist झाल्याने  कंपनीने Ball-guard II चे संशोधन करून बाजारपेठेमध्ये आणले,त्याची किम्मतही दुप्पट होती, बियाणे वारंवार घावे लागतात आणि त्याची किम्मत खूप जास्त असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आणि शेतकरी आत्महत्या वाढलेले निदर्शनास आले. आणि सर्वात जास्त आत्महत्या ह्या कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या आहेत.

शेतकरी आता फसवणुकीला कंटाळलेत

कापूस उगवत नाही मग इतके महाग बियाणे का खरेदी करावे. 

संकलन आणि मांडणी 
सौरभ केदार 
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी 

मार्गदर्शन आणि सन्कल्पना
प्रा.सारिका फरगडे
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी